(१) हीच गोष्ट सहीह हदीसद्वारेही सिद्ध होते. यास्तव एका हदीस वचनात उल्लेखित आहे की सर्वश्रेष्ठ अल्लाहने आकाश व जमिनीची निर्मिती करण्याच्या पन्नास हजार वर्षे आधी सृष्टी निर्मितीचे भाग्य लिहिले त्या वेळी त्याचे अर्श अर्थात सिंहासन पाण्यावर होते. (सहीह मुस्लिम, किताबुल कदर आणि पाहा सहीह बुखारी, बदउलखल्क)
(१) अर्थात तो असे समजतो की कष्ट- यातनांचा क्रम आता संपला, यापुढे कोणत्याही कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागणार नाही.