(१) हदीसमधील उल्लेखानुसार माणसाने मनाच्या इच्छा आकांक्षांपासून दूर राहिले पाहिजे कारण याच मनोकांक्षांनी पूर्वीच्या लोकांना बरबाद केले, त्यांना रक्तपात करण्यास प्रवृत्त केले आणि त्यांनी अवैध (हराम) गोष्टींना वैध (हलाल) ठरवून घेतले. (सहीह मुस्लिम, किताबुल बिर्र, बाबु तहरीमिज, जुल्मे)